Annabhau Sathe अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे Annabhau Sathe 1 ऑगस्ट 1920 18 जुलै 1939 कथा-कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखक केली लेखन केलेल्या खात्यात नाम मराठी साहित्यिक ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला एका जमातीत् त्याचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सुबोध साठे तर आईचे नाव लाव गाई होते. Annabhau Sathe … Read more

Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला

Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला हा किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून तो रायगड जिल्ह्यात आहे. तसेच हा किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मिटर उंचीवर आहे. साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक वेगळीच ओळख आहे. Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला छत्रपती शिवाजीराजांनी Raigad चे स्थान आणि महत्त्व पाहून 16 व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक … Read more

Nanda Saukhya Bhare ‘नांदा सौख्य भरे’

झी टीव्हीवरील नांदा सौख्यभरे (Nanda Saukhya Bhare) ही मालिका खुप गाजलेली आहे आणि त्यातील ऋतुजा आणि अनन्या यांचीसुद्धा भूमिका लोकांना भारावून टाकणारी आहे. नांदा सौख्य भरे या मालिकेतील ऋतुजाची भूमिका खूपच उठून दिसते. तसेच ती प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी ठरली आहे. Nanda Saukhya Bhare ‘नांदा सौख्य भरे’ हे सीरियल बरेच लोक पाहतात त्यामुळे ही दमदार … Read more

Parli Vaijnath परळी वैजनाथ

परळी वैजनाथ Parali Vaijnath हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे दरवर्षी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले अशी मान्यता आहे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. या मंदिराचा जीर्णोद्धार 1783 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी केला असा उल्लेख तेथील … Read more

Aundha Nagnath औंढा नागनाथ

Aundha Nagnath, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे गाव बालाघाट पर्वतरांगेत कुशीत वसलेले आहे. मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे एक आहे. पांडवातील धर्मराजाने हे मंदिर बांधले अशी माहिती माहिती मिळते. महाराष्ट्रातील संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिरात झाली. अशी माहिती मिळते. यानंतर … Read more

Narsobachi Wadi नरसोबाची वाडी

Narsobachi Wadi ही कोल्हापूरपासून 51 किमीवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसलेले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील 417 हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर म्हणजेच नरसोबाची वाडी आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. Narsobachi Wadi नरसोबाची वाडी श्री नृसिंह सरस्वतीनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे … Read more

Tuljapur Bhavani Temple Live Darshan तुळजापूर भवानी

तुळजापूरTuljapur Bhavani Temple Live Darshan हे तुळजापूर भवानीउस्मानाबाद जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. तसेच ते समुद्रसपाटी पासून 2600 फुट उंचीवर आहे. तुळजापूर येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर वसलेले आहे तसेच हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आहे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. या … Read more

Harihar Fort हरिहर किल्ला

हरिहर हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी च्या पश्चिमेस वीस किमी अंतरावर वसलेला आहे.Harihar Fort हर्षगड या नावानेसुद्धा ओळखला जातो. किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. 1636साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून … Read more

Alandi Temple आळंदी मंदिर

महाराष्ट्रातील आळंदी Alandi Temple या गावी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे घालवलेला आहे. या आळंदी गावाला ‘देवाची आळंदी’ म्हणूनही ओळखले जाते. चोराची आळंदी या नावाचे आळंदी आणखीन गाव पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किमीवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी ही आळंदी खुप … Read more