शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी दिलासा! ६ महिन्यांत येणार शासनाचा मोठा अहवाल

Farmer Karjmukti : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जातून मुक्तता करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली असून, ही समिती ६ महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जबोजातून कायमस्वरूपी मुक्ततेसाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना आखली जाणार आहे. पीएम किसान योजना : पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता खात्यात … Read more