नवीन विहीर खोदकामासाठी मिळणार ₹४,००,००० अनुदान , असा करा अर्ज
Vihir Anudan Yojana : शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. पण अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक साधने नसल्यामुळे शेतीचे उत्पादन घटते. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर खोदकाम, विहीर दुरुस्ती, शेततळे बांधकाम, वीज जोडणी, ठिबक सिंचन, डिझेल पंप, पीव्हीसी … Read more