शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा — उत्पादन वाढवण्यासाठी २४ हजार कोटींचा निधी

PM Dhan Dhanya Krushi Yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी ₹२४,००० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या योजनेमुळे शेती उत्पादनात वाढ, सिंचन सुधारणा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. पीएम विश्वकर्मा योजनेतून गवंडी, सुतार, … Read more