फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! या योजनेतील लाभार्थ्यांना १५०० नव्हे तर ₹२५०० मिळणार
Money Increase For 2 Yojana : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आता दरमहा ₹१५०० ऐवजी ₹२५०० मिळणार आहेत. या निर्णयामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राणी दुर्गावती योजना : या योजनेनुसार मिळणार १००% … Read more