जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार देणार अनुदान , असा करा अर्ज
Birsa Munda Krishi Kranti Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येते. या योजनेचा उद्देश शेतातील पिकांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. शेतीसाठी पाण्याचा पुरवठा नीट नसल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत सरकार १००% अनुदानावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते. यात नवीन विहीर खोदकाम, … Read more